“आपणच सरकार आपणच क्रांतिकारक” हा ज्वलंत विचार रुजवणारी “एल्गार कष्टकरी संघटना” : “सक्षम नागरिक सक्षम लोकशाही” साठी भगवान मधे यांचा निर्धार
कष्टकरी, शोषित, पीडित, शेतकरी, शेतमजूर, तरुण, महिला आणि वंचित घटक अनेक वर्षांपासून विविध समस्यांशी झुंजत आहे. या गहन समस्यांवर परिणामकारक…