त्र्यंबक तालुक्यातील अंबई येथे वादळी वाऱ्यामुळे आदिवासींच्या २ घरांचे प्रचंड नुकसान : तहसीलदार गणेश जाधव यांच्या तत्परतेचे आदिवासी नेते लकीभाऊ जाधव यांनी केले कौतुक
इगतपुरीनामा न्यूज – त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुर्गम आदिवासी क्षेत्र असलेल्या अंबई गावात वादळी वारे आणि सततच्या मुसळधार पावसामुळे २ आदिवासी कुटुंबांच्या…