‘समृद्धी’ने अडवलेल्या पाण्यामुळे तळोघ येथील शेकडो शेतकऱ्यांच्या भातशेतीत घुसले पाणी : ठेकेदार फोन उचलीना अन प्रशासन लक्ष देईना ; शेतकरी चिंताग्रस्त
इगतपुरीनामा न्यूज, दि. ११ समृद्धी महामार्ग इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरू लागला आहे. पावसाळ्यापूर्वी लोकांना त्रास होईल अशी कामे पूर्ण…