इगतपुरी तालुका साहित्य मंडळाचे मानाचे पुरस्कार जाहीर ; १५ फेब्रुवारीला वाडीवऱ्हे येथे होणार वितरण

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुका साहित्य मंडळातर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांना प्रतिवर्षी पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. ही परंपरा कायम ठेवत यावर्षीच्या पुरस्कारांची घोषणा मंडळातर्फे करण्यात आली आहे . यावर्षी ‘जीवन गौरव’ पुरस्कार – नानासाहेब बोरस्ते यांना, ‘सर्वतीर्थ ‘पुरस्कार – ज्येष्ठ साहित्यिक उद्धव भयवाळ यांना तर ‘वारकरी भूषण ‘पुरस्कार- हभप अशोक महाराज धांडे यांना जाहीर करण्यात आला […]

राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त आदर्श गाव मोडाळे येथे उद्या राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलन : विविध कार्यक्रमांसाठी उपस्थित राहण्याचे जिल्हाध्यक्ष नवनाथ गायकर यांचे आवाहन

इगतपुरीनामा न्यूज – अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नाशिक जिल्हा आयोजित १३ वे नवोदित व ग्रामीण राज्यस्तरीय साहित्य संमेलन सोमवारी ३० डिसेंबरला राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त आदर्श गाव मोडाळे येथे स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे सभागृहात होणार आहे. संमेलनाचे उदघाटन ८ वाजता माजी आमदार हेमंत टकले यांच्या हस्ते होईल. संमेलनाध्यक्षपदी सुप्रसिध्द ग्रामीण साहित्यिक विजयकुमार मिठे भूषवतील. स्वागताध्यक्ष म्हणून […]

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे विविध गुणवंत पुरस्कार घोषित : ३० डिसेंबरला मोडाळे येथे होणार पुरस्कार वितरण सोहळा

इगतपुरीनामा न्यूज – अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नाशिक जिल्हा यांच्यातर्फे दरवर्षी विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या गुणवंताचा आदर्श पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. यंदा ह्या गुणवंत पुरस्काराचे हे १३ वे वर्ष आहे. आदर्श जनसेवक पुरस्कार मोडाळेच्या विकासाचे शिल्पकार माजी जि.प. सदस्य गोरख बोडके, कर्मवीर माजी आमदार स्व. पुंजाबाबा गोवर्धने स्मृती पुरस्कार कष्टकऱ्यांचे नेते कॉ. […]

नाशिकचे सुप्रसिद्ध सुलेखनकार सचिन गडाख यांना राज्यस्तरीय अक्षर गौरव पुरस्कार प्रदान

इगतपुरीनामा न्यूज – नाशिक येथील सुप्रसिद्ध सुलेखनकार सचिन गडाख यांना तिसऱ्या राज्यस्तरीय अक्षर संमेलनात ‘अक्षर गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.रविवारी (दि. २६) कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्य विभागात आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनात संमेलनाध्यक्ष तथा राज्याच्या गृहविभागाचे सहसचिव व्यंकटेश भट यांच्या हस्ते गडाख यांना सन्मानित […]

गावाकडची माती आणि नाती स्नेहानुबंध दृढ करते – संमेलनाध्यक्ष संजय वाघ : वाडीवऱ्हे येथे ग्रामीण साहित्य संमेलन संपन्न

इगतपुरीनामा न्यूज – वास्तववादी साहित्य हेच खरी समाजाची प्रेरणा असते. अशा साहित्यातून समाज जीवनाला दिशा मिळत असते. आतापर्यंत ग्रामीण साहित्याने हे दिशादर्शक काम नेटाने पुढे नेण्याचे काम केले आहे. गावाकडची माती नेहमी नाती घट्ट करत असते असे मत वाडीवऱ्हे येथील इगतपुरी तालुका साहित्य मंडळ आयोजित २४ व्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष संजय वाघ यांनी व्यक्त […]

वाडीवऱ्हे येथे उद्या राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलन : राज्यभरातील साहित्यिकांची मांदियाळी राहणार उपस्थित

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुका साहित्य मंडळाच्या वतीने उद्या २७ नोव्हेंबरला सोमवारी राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाचे उदघाटन सकाळी १० वाजता संत साहित्याचे अभ्यासक व मुक्त पत्रकार डॉ. प्रशांत भरवीरकर यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाचे अध्यक्ष म्हणून साहित्य अकादमी प्राप्त लेखक व ज्येष्ठ पत्रकार संजय वाघ यांची प्रमुख उपस्थिती राहील. कविवर्य […]

कवितांचा मळा – आठवण

कवयित्री – कु. सोनाली कोसे, चंद्रपूर डोळे मिटता माझेआठवण तुझीच येई रेहृदयाच्या गाभाऱ्यातसाठवण फक्त तुझीच रे पापणीलाही ओलाव्याचीकशी गरज भासतेसांभाळीत स्वतःलाचवेदना अंतरीच्या जागते प्रवाह हा जीवनाचात्यात मिळाली सोबती तुझीहसत, बागडत आनंदानेखुशी हिसकावून घेतली माझी प्रेम, जिव्हाळा, आपुलकीकेली ना कधी कमी कसलीजीव करूनी अर्पण तुलाचशेवटी मीच तुझ्या प्रेमात फसली होईना सहन मजलाहा दुरावा अंतरीचासाठवून तुला हृदयातसाक्ष […]

कवितांचा मळा – मान मराठीचा

कवयित्री – सौ. माधुरी पाटील – शेवाळे चला करूया साजरादिन मराठी भाषेचाआहे मान मराठीलाअभिमान गौरवाचा… रोज बोलूया मराठीस्थान हृदयी जपुयाकरू लेखन आपणबोल मराठी बोलूया… जन्म कुसुमाग्रजांचादिन मराठी गौरवकरी जगात साजरामाझा मराठी मानव… मान देऊ मराठीलाकरू पूजन मातीचेदेई सुगंध साऱ्यासंबोल माझ्या मराठीचे… जपा संस्कृती आपूलीबोला तुम्ही मराठीतआहे तीच राजभाषाठेऊ तिला स्मरणात… अभिमान बाळगावामाय मराठी भाषेचामुखी गावावा […]

कवितांचा मळा – तुझ्याविना …!

कु. सोनाली कोसे, चंद्रपूर, 9322482768 सारं काही अधुरंफक्त तुझ्याविनाप्राण तूच माझाराहवेना तुज आठवल्याविना नाव तुझेच अंतरीश्वासात तूच माझ्यानशा ही प्रितीचीअंगात भिनावी तुझ्या तुझ्याविना नकोसे जीवननको वाटे मज दुरावानिस्वार्थी असावी साथसोबत तुझा सहवास हवा तुझ्याचसाठी झालावेडापिसा जीव हादरवळावा प्रेमगंध नवाजन्मोजन्मीचा हात हवा हा तुझ्याविना खरचं मलाजिवंतपणी मरण वाटेएकांताच्या वळणावरनयनी माझ्या अश्रु दाटे

कवितांचा मळा – कुणीतरी हवं असतं….!

कु. सोनाली कोसे, चंद्रपूर, 9322482768 मनातील ओझं कमी करण्यासकुणीतरी हवं असतं…सुख दुःखात भागीदारबळ देण्यास कुणीतरी हवं असतं… मनातील स्वार्थी वृत्तीसारून प्रत्येकानी बाजूलाघमंडीपणा, मी पणानकोत भेदाभेद नात्याला चूकभूल झाल्यास समजवायलाकुणीतरी हवं असतं…रक्ताची नाती म्हणुनी जपायलाकुणीतरी हवं असतं… आधाराची काठी म्हणुनीसोबत चालायला कुणीतरी हवं असतं…काटेरी वळणावर फुल बनणारंकुणीतरी हवं असतं… डोळ्यांतील अश्रू पुसायलाकुणीतरी हवं असतं…सार सत्याचे सांगण्यासकुणीतरी […]

error: Content is protected !!