शेतकऱ्यांसाठी हमीभावाचा कायदा केल्याशिवाय राहणार नाही : ॲड. बाळासाहेब आंबेडकर : व्हीबीएचे उमेदवार करण गायकर यांच्या प्रचारार्थ घोटीत सभा
इगतपुरीनामा न्यूज – शेतकऱ्यांनी हमी भावासाठी अनेक वेळा दिल्लीत आंदोलने केली. सरकारने नेहमी डोळेझाकपणा करून हमीभावाचा कायदा केला नाही. हा…