Newsबातम्या

इगतपुरी तालुक्यातील पाणी प्रश्न आणि टंचाईचा प्रश्न तात्काळ सोडवावा – नारायण राजेभोसले

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यात धरणांचे पाणी आरक्षित असतांना कडवा, दारणा, मुकणे, भावली, कोरपगाव ह्या धरणांचे पाणी येवला, कोपरगाव, सिन्नर…

Newsअपघातपुरी की इगतपुरी ?घात-अपघात-गुन्हेबातम्या

मुंढेगावजवळ भरधाव ट्रकने बंद कार ठोकली ; ४ जण बचावले : बेधुंद वाहनांवर अंकुश कधी ?

इगतपुरीनामा न्यूज – अपघात झाला नाही असा एकही दिवस सध्या मुंबई आग्रा महामार्गावर जात नाहीये. वाहनांचे आपल्या वेगावर नियंत्रण नसून…

Newsघात-अपघात-गुन्हेबातम्या

मुंढेगावजवळ २३ वर्षीय महिलेचा ३ वर्षीय बालिकेसह विहिरीत आढळला मृतदेह : बालिकेला वाचवतांना मायलेकीचा मृत्यू झाल्याची चर्चा

इगतपुरीनामा न्यूज –  इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव जवळील जिंदाल कंपनी आणि शासकीय आश्रमशाळेच्या परिसरातील विहिरीत २३ वर्षीय विवाहित महिला आणि तिच्या…

Newsअपघातपुरी की इगतपुरी ?घात-अपघात-गुन्हेबातम्या

पाडळीजवळ अपघात ; माणिकखांबचे ३ युवक जखमी : अपघातांची संख्या वाढल्याने उपाययोजनांची मागणी

इगतपुरीनामा न्यूज – बेदरकार वेगाने चालणारी वाहने, वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली आणि पोलिसांकडून वचक ठेवला जात नसल्यामुळे मुंबई आग्रा महामार्गावर छोटे…

Newsअपघातपुरी की इगतपुरी ?घात-अपघात-गुन्हेबातम्या

मुंढेगावजवळ अज्ञात वाहनाने २ कामगारांना उडवले ; १ ठार, १ जखमी

इगतपुरीनामा न्यूज – मुंबई आग्रा महामार्गावर नासिक कडून मुंबईकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने गॅस कंपनी समोर जिंदाल कंपनी जवळ २ कामगारांना…

Newsघात-अपघात-गुन्हेबातम्या

पहिलवान भूषण लहामगे हत्या प्रकरणाची वाडीवऱ्हे पोलिसांकडून उकल : आरोपीसह गुन्ह्यात वापरलेली कार व गावठी कट्टा हस्तगत

प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज – काही दिवसांपूर्वी नाशिक मुंबई महामार्गावर आठवा मैल जवळील पायलट हॉटेल समोर भर दुपारी पहिलवान…

Newsआपत्तीघात-अपघात-गुन्हेबातम्या

३ युवती आणि २ युवक असे ५ जण भावली धरणात बुडून मृत्यूमुखी

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील भावली धरणात ५ जणांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृतांमध्ये ३ युवती आणि…

Newsनिवडणूकनामाबातम्या

वाकी बिटुर्ली येथील समता महिला ग्रामसंघाकडून मतदान जनजागृतीसाठी पुढाकार : २१ महिला बचत गटाच्या महिलांनी नोंदवला सहभाग

इगतपुरीनामा न्यूज – लोकशाही बळकटीसाठी मतदान हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. ह्या कर्तव्याची जाणीव ठेवून नागरिकांनी मतदान करणे काळाची गरज…

error: Content is protected !!