वीज मंडळाकडून शेतकऱ्यांची वीज तोडल्यामुळे शेतकऱ्यावर टँकरने पिकांना पाणी देण्याची वेळ : भाजयुमोतर्फे राज्य शासनाचा निषेध
तोडलेली वीज तात्काळ जोडण्याची भाजयुमोची मागणी इगतपुरीनामा न्यूज, दि. २ कृषी पंपाचे वीजबिल थकल्यामुळे गरीब शेतकऱ्यांच्या पिकांवर कुऱ्हाड कोसळली आहे.…