त्रिंगलवाडी पारदेवी भागातील आदिवासी वाड्या वस्त्यांवर राष्ट्रीय पेयजल योजनेद्वारे पोहोचले पाणी : लोकनियुक्त सरपंच अशोक पिंगळे यांच्या प्रयत्नांना आले यश
इगतपुरीनामा न्यूज, दि. ६ आदिवासी अतिदुर्गम असणाऱ्या ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी बहुसंख्य आदिवासी नागरिकांना आटापिटा करावा लागतो. रोजगाराची भ्रांत असल्याने…