दहावी बारावी नंतर पुढे काय ? लेखांक ८

मार्गदर्शक – प्रा. देविदास गिरीउपप्राचार्य, इगतपुरी महाविद्यालयसंपर्क : 9822478463 ■ अकरावी – बारावी सायन्सइयत्ता दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी इयत्ता अकरावी सायन्सला प्रवेश घेऊन फार्मसी शाखेत करिअर करण्याचे स्वप्न आज काल बरेच विद्यार्थी पहात असतात. हे विद्यार्थी इयत्ता बारावी सायन्स झाल्यानंतर फार्मसीच्या अभ्यासक्रमाला असणाऱ्या CET ची तयारी मोठया प्रमाणात करतात. हे क्षेत्र देखील करिअर करण्याच्या दृष्टीने […]

दहावी बारावी नंतर पुढे काय ? लेखांक ७

मार्गदर्शक – प्रा. देविदास गिरीउपप्राचार्य, इगतपुरी महाविद्यालयसंपर्क : 9822478463 ■ सायन्स मधील महत्त्वाची संधीइयत्ता बारावी सायन्सचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात NEET ( National Eligibility cum Entrance Test – UG ) या परीक्षेची तयारी इयत्ता अकरावी सायन्स या वर्गाला प्रवेश घेतल्यापासूनच करतात. अनेक विद्यार्थ्यांनी शालेय वयातच आपण डॉक्टर व्हायचे असे स्वप्न मनाशी ठरविलेले असते. त्यांना त्यांच्या पालकांचे […]

दहावी बारावी नंतर पुढे काय ? लेखांक ६

मार्गदर्शक – प्रा. देविदास गिरीउपप्राचार्य, इगतपुरी महाविद्यालयसंपर्क : 9822478463 ■ 11 वी 12 वी सायन्सइयत्ता दहावी उत्तीर्ण झालेले जे विद्यार्थी  11 वी व 12 वी सायन्स करतात त्यातील बऱ्याच विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. आजचे युग हे माहिती आणि तंत्रज्ञानाचे असल्यामुळे B. Sc. Computer Science मध्ये पदवी मिळवून पुढील शिक्षणाला प्रवेश घेऊन उज्ज्वल अशाप्रकारचे करिअर करावे. ( […]

दहावीच्या परीक्षा रद्द केल्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब

इगतपुरीनामा दि. १२ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा आयोजित करण्यात येते. सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी सदर परीक्षा माहे मे २०२१ मध्ये आयोजित करण्याचे प्रस्तावित होते. तथापि, कोविड १९ रोगाच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे राज्य मंडळामार्फत आयोजित करण्यात येणारी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा रद्द करण्याची […]

दहावी बारावी नंतर पुढे काय ? लेखांक ५

मार्गदर्शक – प्रा. देविदास गिरीउपप्राचार्य, इगतपुरी महाविद्यालयसंपर्क : 9822478463 ■ 11 वी व 12 वी सायन्सइयत्ता दहावी उत्तीर्ण झालेले साधारणत:  20 ते 25 टक्के विद्यार्थी अकरावी विज्ञान ( Science ) शाखेला प्रवेश घेतात. विज्ञान शाखा अवघड आहे, या शाखेला प्रॅक्टीकल असते, मार्क खूप कमी मिळतात, इंग्रजी माध्यमामुळे भिती वाटते, सतत अभ्यास करावा लागतो, प्रॅक्टीकल अनिवार्य […]

ऐन परीक्षा काळात महावितरणची ‘बत्ती गुल’ ; मान्सूनपूर्व कामे ठरताहेत विद्यार्थ्यांची डोकेदुखी

इगतपुरीनामा न्यूज, दि. ११ ( निलेश काळे, पिंपळगाव मोर )विद्यापीठांच्या ऑनलाइन परीक्षांमध्ये महावितरणमुळे अनेक अडचणी येत आहेत. पावसाळ्यापूर्वी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून धोकादायक असलेली कामे करण्यात येत आहेत. वाढलेल्या झाडांना तोडण्यासाठी साधारण चार-सहा तास वीजपुरवठा बंद करण्यात येतो. सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तसेच इतरही विद्यापीठांच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा ऑनलाइन सुरू आहेत. […]

दहावी बारावी नंतर पुढे काय ? लेखांक ४

मार्गदर्शक – प्रा. देविदास गिरीउपप्राचार्य, इगतपुरी महाविद्यालयसंपर्क : 9822478463 ■ अकरावी कॉमर्सइयत्ता दहावी उत्तीर्ण झालेले साधारणतः 25 ते 30 टक्के विद्यार्थी इयत्ता अकरावी वाणिज्य ( Commerce ) वर्गाला प्रवेश घेतात. दहावीपेक्षा साधारणतः दोन विषय या वर्गाला वेगळे असतात. त्यामुळे ही शाखा इतर शाखेपेक्षा अवघड आहे हा गैरसमज विद्यार्थ्यांनी काढून टाकावा. ■ 11 वी व 12 […]

दहावी – बारावी नंतर पुढे काय ? लेखांक ३

दहावी बारावी नंतर विद्यार्थ्यांच्या भवितव्याची चिंता प्रत्येक पालकाला असते. त्यासाठी प्रत्येकाला योग्य वेळी योग्य मार्गदर्शक लाभावा लागतो. आता पालकांनी चिंता करण्याची गरज नाही. महाराष्ट्रातील यशवंत विद्यार्थ्यांची मोठी फौज घडवणारे स्पर्धा परीक्षांचे लोकप्रिय मार्गदर्शक प्रा. देविदास गिरी आपल्याला नियमित मार्गदर्शन करणार आहेत. यासाठी इगतपुरीनामा वेब पोर्टलला नियमित भेट देत राहा..! – भास्कर सोनवणे, संपादक इगतपुरीनामा वेब […]

error: Content is protected !!