Category: कृषी
शिरसाठे येथील जमिनीचा निकाल लावून दिल्याच्या मोबदल्यात १ लाख ५० हजाराची लाच भोवली : त्र्यंबकेश्वर तहसील कार्यालयाचा चालक एसीबीच्या जाळ्यात
इगतपुरीनामा न्यूज, दि. ५ – इगतपुरी तालुक्यातील शिरसाठे येथे गट क्रमांक १७६ ह्या जमीनीबाबत तत्कालीन प्रांतधिकारी इगतपुरी, त्र्यंबकेश्वर यांचा निकाल…
अस्सल गावरान मध दुकानाचा इगतपुरीत शुभारंभ : अतिदुर्गम भागातील दर्जेदार मध खवय्यांसाठी उपलब्ध
इगतपुरीनामा न्यूज, दि. २४ – अस्सल गावरान आणि जंगली भागातले विश्वसनीय मध प्रत्येक जाणकार व्यक्तीला हवे असते. इगतपुरीसारख्या अतिदुर्गम तालुक्यातील…
दैनंदिन आहारात तृणधान्यांचा वापर करावा : मुंढेगाव येथे बालिका विद्यालयात पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व विषयावर जागृती
इगतपुरीनामा न्यूज, दि. १५ – मुंढेगाव येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा ) यांच्या…
लोकसहभागातील रस्त्यामुळे कुऱ्हेगाव येथील शेतकऱ्यांचे जुने दुखणे मिटले : अधिकाऱ्यांनी केली रस्त्याची पाहणी
इगतपुरीनामा न्यूज, दि. ११ – इगतपुरी तालुक्यातील कुऱ्हेगाव येथील विविध शेतकऱ्यांना उपयुक्त असलेल्या लोकसहभागातील रस्त्यामुळे येथील शेतकरी आनंदी झाले आहेत.…
धामणी येथे २१ ते २३ फेब्रुवारी पर्यंत सरपंच प्रेमी शेतकरी महोत्सव आणि डांगी जनावरांचे प्रदर्शन : सहभागी होण्याचे सरपंच नारायण भोसले यांचे आवाहन
इगतपुरीनामा न्यूज, दि. ११ – सरपंच प्रेमी शेतकरी महोत्सवानिमित्त डांगी जनावरांचे भव्य प्रदर्शन २१ ते २३ फेब्रुवारी पर्यंत इगतपुरी तालुक्यातील…
भावली बुद्रुक येथे महिलांची तृणधान्य पाककला व चर्चासत्र : तालुका कृषी विभागातर्फे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त विविध कार्यक्रम
इगतपुरीनामा न्यूज, दि. १ – देशातील पौष्टिक तृणधान्यांमध्ये जगाची भूक, आरोग्य सुधारण्याची ताकद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर…
कुऱ्हेगाव शिवारातील अत्यंत अडचणीचा रस्ता अखेर मोकळा : जुना वाद सुटल्याने रस्त्याचा कामाला झाली सुरुवात
इगतपुरीनामा न्यूज, दि. २२ – गेल्या दोन पिढ्यांपासुन वादात रखडलेल्या रस्त्याचा प्रश्न कायमचा सुटला आहे. शिवसेनेचे भाऊसाहेब धोंगडे यांच्या यशस्वी…
शेतजमीनीचे वाद अवघ्या २ हजारात मिटवा : शासनाच्या सलोखा योजनेचा लाभ घेण्याची संधी
इगतपुरीनामा न्यूज, दि. ६ – शेतजमिनीचा ताबा आणि वहिवाटीबाबत शेतकऱ्यांतील आपापसांतील वाद मिटविण्यासाठी शासनाने सलोखा योजना आणली आहे. एका शेतकऱ्याच्या…
राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा : घोटी बाजार समितीसाठी ३० एप्रिल पूर्वी होणार निवडणुकीची सर्व प्रक्रिया
इगतपुरीनामा न्यूज, दि. ५ – महाराष्ट्रातील ज्या बाजार समित्यांची मुदत संपून निवडणुका घेणे आवश्यक आहे त्या बाजार समित्यांची निवडणूक घेण्याबाबत…