Newsकृषीनिवड, नियुक्ती, सुयशबातम्या

इगतपुरी तालुका भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी विष्णु शिंदे

इगतपुरीनामा न्यूज, दि. २४ इगतपुरी तालुका भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या अध्यक्षपदी दौंडत येथील सामाजिक कार्यकर्ते रुग्णमित्र विष्णु पाटील शिंदे यांची निवड…

Newsकृषीत्र्यंबकनामाबातम्या

आंबोली येथे श्री निरंजनी फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे उद्या भूमिपूजन : श्री महंत रवींद्र पुरी यांच्या हस्ते होणार सोहळा

ज्ञानेश्वर मेढेपाटील : इगतपुरीनामा न्यूज, दि. २२ त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आंबोली येथे सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्प सुरु होत आहे. आपली शेतकरी…

Newsकृषीबातम्या

…अन्यथा वीज मंडळ कर्मचाऱ्यांना इगतपुरी तालुक्यात फिरकू देणार नाही : भाजपाचे इगतपुरी तालुकाध्यक्ष भाऊसाहेब कडभाने यांचा इशारा

इगतपुरीनामा न्यूज, दि. २२ अवकाळी पाऊस आणि अनेक कारणांमुळे इगतपुरी तालुक्यातील सर्व शेतकरी खूप मोठ्या संकटात आहेत. त्यातच शेतकऱ्यांना दिलासा…

Newsकृषीबातम्या

अवकाळीमुळे भातासह बागायती पिकांचे अतोनात नुकसान : या वर्षीही भरपाईला टाळाटाळ केल्यास विमा कंपनी विरोधात याचिका दाखल करणार : बाळासाहेब आमले

प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. २२ इगतपुरी तालुक्यात गेल्या आठवड्यापासून अवकाळी पाऊस थांबायला तयार नाही. भात पिकासह इतर बागायती…

Newsकृषीबातम्या

समृध्दी महामार्गाचे काम करणाऱ्या जीव्हीपीआर कंपनीकडुन शेतकऱ्याची फसवणुक : भाडे तत्वावरील शेत जमिनीतुन लाखो ब्रास मातीचे उत्खनन

वाल्मीक गवांदे : इगतपुरीनामा न्यूज, दि. २२ कंपनीचे साहित्य ठेवण्यासाठी भाडे तत्वावर शेतकऱ्याने दिलेल्या शेत जमिनीतुन सदर कंपनीने शेतकऱ्याची कुठलीही…

Newsकृषीबातम्या

उध्वस्त शेतकरी आणि निर्धास्त प्रशासन..! : सततच्या अवकाळीने इगतपुरी तालुक्यात नुकसानच नुकसान

इगतपुरीनामा न्यूज, दि. २२ इगतपुरी तालुक्यातील विविध भागात आज पुन्हा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची उरली सुरली आशा धुळीला मिळवली आहे. गेल्या…

Newsकृषीबातम्या

सलगच्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान : जाचक अटी रद्द करून विमा कंपनीने शेतकऱ्यांना विम्याची रक्कम न दिल्यास आंदोलन ; बाळासाहेब आमले यांचा इशारा

प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. १८ इगतपुरी तालुक्यात कालपासून सलग दोन दिवसांच्या अवकाळी पावसाने शेतात कापलेल्या भाताचे प्रचंड नुकसान झाले…

Newsकृषीनिधनबातम्या

समृद्ध शेतकरी, संस्कारक्षम पिढी आणि सुजाण समाज निर्मितीसाठी झटणारे चालते बोलते विद्यापीठ :  स्व. कारभारी ( दादा ) गीते

जगाचा पोशिंदा कष्टकरी शेतकरी जगला पाहिजे. सर्व उद्योगाचा पाया फक्त शेतीच आहे. शेती, शेतकरी आणि देश ही त्रिसूत्री जगासाठी उपयुक्त…

Newsकृषीबातम्या

यंदा तरी शेतकऱ्यांना पीकविमा मिळणार का ? : बेमोसमी पावसाने शेतकरी उध्वस्त

निलेश काळे : इगतपुरीनामा न्यूज, दि. १० गेल्या दोन वर्षांपासुन सर्वजण कोरोना महामारीने त्रासलेले आहेत. त्यातच गेल्या तीन वर्षांपासून खरीप…

error: Content is protected !!