घात-अपघात-गुन्हे

जिंदाल फाट्यासमोर अपघातात अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

इगतपुरीनामा न्यूज, दि. २९तालुक्यातील मुंबई आग्रा महामार्गावर काल मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने एका युवकाचा जागीच मृत्यू झाला.…

आरोग्यइगतपुरीनामा सन्मान

क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी ; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देशमुख सन्मानित

इगतपुरीनामा न्यूज, दि. २९नाशिक जिल्ह्यात क्षयरोग निर्मूलनासाठी राबविलेल्या प्रभावी योजना व केलेल्या नेत्रदीपक कामगिरीची केंद्रीय आरोग्य मंत्रालय व केंद्रीय आरोग्यमंत्री…

घात-अपघात-गुन्हे

मुकणे धरणात दोघांचा बुडून मृत्यू ; एकाला वाचवण्यात वाडीवऱ्हे पोलिसांना यश

इगतपुरीनामा न्यूज, दि. 29मुकणे धरणावर फिरायला गेलेले तीन युवक मुकणे धरणात बुडाले. यापैकी २ युवकांचा मृत्यू झाला असून एकाला वाचवण्यात…

शैक्षणिक

विपश्यना, ध्यानधारणा, योगसाधना विद्यार्थ्यांसाठी बहुमोल : महेंद्र गायकवाड

इगतपुरीनामा न्यूज, दि. २९विपश्यना, ध्यानधारणा, योगसाधना धावपळीच्या व्यस्त जीवनात अत्यंत महत्त्वाच्या आहेत. महाविद्यालयीन युवकांनी आपल्या जीवनात याचा अंगिकार केल्यास शांतता…

बातम्यास्थानिक समस्या

2 महिन्यापासून वाघेराचा कोशिम पाडा अंधारातच ;
महावितरणचा भोंगळ कारभार ; अधिकारी नॉट रीचेबल

इगतपुरीनामा न्यूज, दि. २८( सुनिल बोडके यांच्याकडून ) त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरा ग्रामपंचायत अंतर्गत कोशिम पाडा महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे गेल्या…

आरोग्य

उद्यापासून त्र्यंबकेश्वरमध्ये 7 दिवसाचा जनता कर्फ्यु ; नागरिकांनी नियम पाळण्याचे आवाहन

इगतपुरीनामा न्यूज, दि. २८( सुनिल बोडके यांच्याकडून ) अवघ्या जगात दहशत माजवलेल्या कोरोना रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी त्र्यंबकेश्वर शहरामध्ये 7 दिवसाचा…

आरोग्य

इगतपुरी तालुक्यातील आजचे कोरोना अपडेट

इगतपुरीनामा न्यूज, दि. २८कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे चिंतावलेल्या इगतपुरी तालुक्याला आज चांगलाच दिलासा मिळाला आहे. आज दिवसभरात एकही कोरोना पॉझिटिव्ह…

राजकीय

मुख्यमंत्री साहेब, जिजाऊ ब्रिगेडला पेटायला भाग पाडू नका : जिजाऊ ब्रिगेडचा इशारा

ह्या त्रिशंकु सरकारने चालवलय काय ??? दिपाली चव्हाण प्रकरणात राज्य सरकारने गुन्हा दाखल न करता रेड्डीची बदली करून एक प्रकारे…

अवांतरब्लॉगसामाजिक

रविवार विशेष : पुस्तक परिचय

“शेतीमातीची” सलं व “गावकुस” हे दोन काव्यसंग्रह वैशाली प्रकाशन, पुणे यांच्या प्रकाशनाचे माध्यमातून गुढीपाडवा, चैत्र शुद्ध १, श्री शालिवाहन शके…

Newsअवांतरब्लॉगसामाजिक

रविवार विशेष : जलसाक्षरता- काळाची गरज

मानवी जीवनच नव्हे तर प्रत्येक सजीवांसाठी पाणी हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. जीवन जगण्यासाठी ज्याप्रकारे अन्न आणि हवा याची…

error: Content is protected !!