मानवी हक्कांवरील अतिक्रमण, संकट टाळण्याची व कर्तव्य पालनाची जबाबदारी प्रत्येक नागरिकांची – प्रा. भागवत महाले
इगतपुरीनामा न्यूज, दि. १० मानवी हक्कांवरील अतिक्रमण, संकट टाळण्यासह कर्तव्य पालनाची जबाबदारी प्रत्येक नागरिकांची आहे. मानवी हक्क हे नैसर्गिक हक्क…