Newsकृषीबातम्या

‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना डिजिटल सातबारा : मंडळाधिकारी नानासाहेब बनसोडे यांच्या हस्ते कऱ्होळे येथे सातबारा वाटप

समाधान कडवे, इगतपुरीनामा न्यूज, दि. २ महसूल विभागाने सुरू केलेला मोफत सातबारा वाटपाचा उपक्रम स्तुत्य आहे. सातबारा हा सर्वसामान्य आणि…

Newsकृषीबातम्या

वीज मंडळाकडून शेतकऱ्यांची वीज तोडल्यामुळे शेतकऱ्यावर टँकरने पिकांना पाणी देण्याची वेळ : भाजयुमोतर्फे राज्य शासनाचा निषेध

तोडलेली वीज तात्काळ जोडण्याची भाजयुमोची मागणी इगतपुरीनामा न्यूज, दि. २ कृषी पंपाचे वीजबिल थकल्यामुळे गरीब शेतकऱ्यांच्या पिकांवर कुऱ्हाड कोसळली आहे.…

Newsकृषीत्र्यंबकनामाबातम्या

त्र्यंबकेश्वर तालुक्यात शेतकऱ्यांना मोफत सातबारा : सभापती दिवे, विनायक माळेकर यांच्या हस्ते झाले वाटप

इगतपुरीनामा न्यूज, दि. २ त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हिरडी येथे 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त महात्मा गांधी यांच्या…

Newsकृषीबातम्या

नाशिकला राष्ट्रीय अन्न प्रक्रिया आणि तंत्रज्ञान संस्थेची स्थापना करावी : खासदार हेमंत गोडसे यांचे अन्न प्रक्रिया व उद्योग मंत्र्यांना साकडे

इगतपुरीनामा न्यूज, दि. १ भारत देश हा कृषीप्रधान देश असून शेती निगडीत व्यवसायात महाराष्ट्र राज्य अग्रेसर आहे. याबरोबरच शेतपिकावर अवलंबून…

Newsकृषीबातम्या

पीक विम्या संदर्भात जिल्हा कृषी अधीक्षक आणि माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांची बैठक संपन्न

वाल्मीक गवांदे, इगतपुरीनामा न्यूज, दि. २७ भाताच्या कोठरात गतवर्षी अवकाळी पावसाने व रोगाने भात शेती उद्धवस्त केली होती. हाती आलेला…

Newsकृषीबातम्या

जन विरोधी आणि कार्पोरेट धार्जिण्या कृषी कायद्यांविरोधात देशव्यापी संप व आंदोलनाला घोटीत उस्फुर्त प्रतिसाद

वाल्मीक गवांदे, इगतपुरीनामा न्यूज, दि. २७ केंद्र सरकारच्या जन विरोधी व कार्पोरेट धार्जिणे तिन्ही कृषी कायदे रद्द करावे या मागणीसाठी…

Newsकृषीबातम्या

पिकविम्यापासून वंचित शेतकऱ्यांना मिळणार भरपाई : माजी आमदार मेंगाळ व कृषीमंत्री भुसे यांच्या बैठकीत चर्चा

वाल्मिक गवांदे, इगतपुरीनामा न्यूज, दि. १५ इगतपुरी तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुख्य भात पिकांच्या नुकसानीचे…

Newsकृषीपर्यटनबातम्या

मुंबईला पाणी पुरवठा करणारे वैतरणा धरण ओव्हरफ्लो : गेल्या वर्षीच्या तुलनेत एक महिना उशिराने भरले

समाधान कडवे, इगतपुरीनामा न्यूज, दि. १४ मुंबईला पाणीपुरवठा करणारे सर्वात महत्वाचे अप्पर वैतरणा धरण 98.70 टक्के भरले आहे. आज धरण…

error: Content is protected !!