Newsअध्यात्मअभंगनामापर्यटनबातम्या

१५ वर्षांपासून वारकरी पताका खांद्यावर घेऊन आषाढी वारी करणारे उत्तमराव झनकर : आळंदी ते पंढरपूर दिंडीत सहभाग घेऊन घेतात वारीचा आनंद

लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. २५ भेटी लागे जिवा लागलीसे आस”  या अभंगाप्रमाणे विटेवर उभ्या असलेल्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भेटीची…

Newsअध्यात्मबातम्या

इगतपुरी येथील माहेश्वरी समाजाच्या वतीने महेश नवमी उत्साहात साजरी

इगतपुरीनामा न्यूज, दि. ९ इगतपुरी येथील माहेश्वरी समाजाच्या वतीने महेश नवमी उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त सायंकाळी काढण्यात आलेल्या शोभायात्रेत…

Newsअध्यात्मअभंगनामात्र्यंबकनामाबातम्या

प्रति पंढरपूर त्र्यंबकेश्वर येथे हरिनामाचा जयघोष : श्री निवृत्तीनाथांच्या समाधीला चंदनाची उटी

 सुनील बोडके : इगतपुरीनामा न्यूज, दि. २६ “धन्य धन्य निवृत्ती नाथा” !”काय महिमा वर्णावा आता” !”शिवावतार धरुनी आले ,”।”केले त्रिलोकी…

Newsअध्यात्मबातम्या

पिंपळगाव मोर येथे भैरवनाथ यात्रौत्सव उत्साहात : कोरोनानंतरच्या यात्रेला भाविकांची अलोट मांदियाळी

निलेश काळे : इगतपुरीनामा न्यूज, दि. १७ पिंपळगाव मोर येथे कोरोनाच्या वैश्विक महामारीनंतर प्रथमच निर्बंधमुक्त श्री भैरवनाथ महाराज यात्रा उत्सवाला…

Newsअध्यात्मअभंगनामाबातम्या

“जय श्रीराम” घोषणांनी इगतपुरी तालुका निनादला : श्रीरामजन्मोत्सवानिमित्त श्री प्रभू रामचंद्र रथयात्रेद्वारे १० गावांना प्रदक्षिणा

इगतपुरीनामा न्यूज, दि. १० इगतपुरी तालुका म्हणजे प्रभू श्रीरामचंद्र यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला तालुका आहे. प्रभू रामाच्या विविध पाऊलखुणा तालुक्यातील…

Newsअध्यात्मअभंगनामाबातम्या

लोहशिंगवे येथे २ एप्रिलपासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ३० नाशिक तालुक्यातील लोहशिंगवे येथे शनिवारी २ एप्रिल पासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात…

Newsअध्यात्मअभंगनामाबातम्या

साधूची संगत परमेश्वराकडे जाण्याचा एकमेव मार्ग – गाथामूर्ती मनोहर महाराज सायखेडे

 लक्ष्मण सोनवणे । इगतपुरीनामा न्यूज, दि. २३ जन्म मृत्यू आपल्या हातात नाही. प्रत्येकाला एक दिवस मृत्यूचा सामना करावाच लागतो. साधूची …

Newsअध्यात्मअभंगनामाबातम्या

तुकाराम बीजेच्या पर्वावरील हरिनाम सप्ताहाचे डॉ. लहवितकर यांच्याकडून कौतुक : वंजारवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता

लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. २१ प्रत्येकाचे आरोग्य चांगले रहावे ही जबाबदारी त्या गावच्या पुढाऱ्यांची आहे. जगी कीर्ती व्हावी…

error: Content is protected !!